बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

नर्मदा परिक्रमा + पर्यावरण रक्षण

नर्मदा परिक्रमा + पर्यावरण रक्षण 

खरे म्हणजे इथून जाताना प्रत्येक परिक्रमावासीने जमतील तितक्या विविध प्रकारच्या भरपूर
बिया घेऊन जायच्या आणि तिथे जिथे आराम करायला थांबु तिथे त्या मातीत पेरायच्या 
१०० बिया पेरल्या तर त्यातली २५ झाडे तर होतील , लिंबाच्या बिया जास्त घेऊन जा कारण 
उन्हाळ्यात तिथे लिंबु पाणी पिण्यासाठी कुठे लिंब उपलब्ध नसतात , किंवा मग ह्या बिया 
त्या आश्रमाच्या साधुजवळ द्यायच्या म्हणजे त्याची पावसाळ्यात रोप करून ते
वाढवु शकतील ,  कारण तिकडे काही भागात ह्या बिया सुद्धा उपलब्ध होत नाहीत 
आणि आपण शहरात ह्या बिया कचऱ्यात फेकतो , त्याचीच पावसाळ्यात डंपिंगच्या मैदानावर 
छोटी रोपे उगवतात आणि पावसाळा संपल्यावर उन्हाने वाळुन / करपून जातात.  
suresh.pitre@gmail.com
NARMADA PARIKRAMA - SURESH PITRE, THANE, MAHARASHTRA

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा